आष्पाक अत्तार यांचा फलक लेखनातुन पक्षी संवर्धनाचा संदेश..!
शिराळा, दि. २० मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्षांचं वेगळं महत्त्व आहे. मात्र वाढते शहरीकरण आधुनिकीकरण यामुळे हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. त्यांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे. आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने…