डी.वाय.च्या शिल्लक सभासदांमध्ये निम्म्याहून अधिक बोगस – डॉ. मारूती किडगावकर यांचा आरोप
कोल्हापूर, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या २२१३ सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे संचालक डॉ. मारूती किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित आळवे गावातील सभासदांच्या…