आयुष्मान भव योजना लोक कल्याणकारी – तहसीलदार रविंद्र रांजणे
गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव) केंद्र व राज्य शासना कडून सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी रबविण्यात येणारी महत्वकांशी योजना ‘आयुष्मान भव’ ही लोक कल्याणकारी योजना असल्याचे प्रतिपादन तासगावचे तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले. येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार रांजणे यांच्या…