वाहतूक सुरक्षा अभियान हि लोकचळवळ व्हावी – सुनंदा देसाई
Facebook Whatsapp Linkedin CopyShare this... तासगाव, दि.३ फेब्रुवारी२०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असून वाहतूक नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे. तर वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी वाहतूक सुरक्षा अभियान …