डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन आधुनिक भारताचा पाया रचला : तहसीलदार रविंद्र रांजणे
तासगावात विविध उपक्रमाद्वारे भीमजयंती साजरी तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन आधुनिक भारताचा पाया रचला असे प्रतिपादन तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या…